Skip to main content

हे ईश्वर कौन हो तुम !!

हे ईश्वर कौन हो तुम !! 

नीळकंठ महादेव तुमहि हो
अष्टभुजा नारायणी तुम हो
अनंत ब्रम्हांड धारक तुम हो
अगणित तारेग्रह तेज तुमही हो

न गिनती कितनी सांसो मे
बसे प्राण का कण तुमही हो
महाप्रवर्तक, महाशक्ती तुम
पृथ्वी पर की प्रभा तुमही हो

अवकाश गोल पाताल गहिरा
नाद प्रकाश लहरी सब तुम हो
न ऐसी वस्तू सजीव निर्जीव
जहाँ न तुम हो, कहां न तुम हो

अमृत तुम और विष तुमही हो
सजा संवरा रूप भी तुम हो
कुरूपता मे आलोकित तुम हो
साक्षात विलोकित तेज तुमही हो

मेरे मन को आकृष्ट करे जो
ऐसां माया पती तो तुम हो
माया से भी पार जो हो तुम
मुठ्ठीमे भर आदिशक्ती तुम हो

हो अलौकिक, हो प्रकाशित
सबका अस्तित्व हो पंचमहाभूत 
धरा अधरा आधार धरोहर हो
भास आभास विभास भी तुम हो

मन मेरा जब जो करे कल्पना 
उसके भी तो पार तुमही हो
त्रिखंड, त्रीलोक, त्रिदेव त्रिमिती
इन के भी तो पार तुमही हो

ध्वजा सनातन ध्वजा केसरी
ध्वजा विराजे ध्वजा तेजमय
सारी ध्वजायें धरे तुमही हो
मंगल पावन भरत खंड का
साक्षात्कारी विस्मय तुमही हो

नतमस्तक हर आविष्कार पे
नतमस्तक मै हर राग रंग पे 
नतमस्तक निर्गुण स्वरूप पे
नतमस्तक मैं श्रीरामनाम पे

ऐसी देखी जो भी करनी 
हर करनी पे नतमस्तक मैं
जानता नही सही स्वरूप मैं 
पर जो भी सोचूं सब तुमही हो
पर जो भी सोचूं सब तुमही हो

©® कवी: प्रसन्न आठवले
शब्द : शब्द ब्रम्हा के
२५/०७/२०२३
०८:१४

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...