Skip to main content

जीवन सुगंध - ३



जीवन सुगंध - ३


सरळ घडणारी कोणतीही गोष्ट नेमकी आपल्याच बाबतीत वाकडी का घडते हा प्रश्न पडलाय ना. आणि इतरांच्या बाबतीत सरळ कस  घडत हे कोड पण पड़ल असेल तर त्याच उत्तर ऐक . त्याच खर तर खूप सोप्प उत्तर आहे की ते आधीच मायेच्या अधीन असतात प्रश्न असतो तो तुमच्या आधीन होण्याचा. त्यासाठी तुमचा बुद्धिभेद करण्याचा हां प्रयत्न असतो. ते ज्याना आपण याबाबतीत आदर्श मानतो त्यांची निर्मितीच यासाठी झालेली असते . त्याना आपसूक मिळणाऱ्या गोष्टी आणि आपल्याला न मिळालेल्या किंवा मिळून सुद्धा आपण आपल्या चूकीशिवाय गमावलेल्या गोष्टी या सर्वाची निर्मितीच मुळात आपल्याला मूळ स्वरूपाला म्हणजेच मगाशी सांगितलेल्या वाटेच्या दुसऱ्या टोकाकडे तुम्हाला जाऊ न देण्याचा मायेचा खटाटोप. बर यात तीच यशस्वी होण न होण हे तस बघितल तर आहे  आपल्याच हातात.  कारण विधात्याने सर्व घडवलय वा ठरवलय ते कर्माधिष्टित. म्हणजे एका अर्थाने तुझ्याच हातात. पण……  हा पणच खुप महत्वचा ठरतो आयुष्य घडवायला . पुन्हा घडल की बिघडल याची परिमाण जी जगाची वेगळी आणि  नियंत्याची वेगळी. यात चूक कोण बरोबर कोण हे सुद्धा प्रत्येक जण आपल्या परीने वेगळ ठरवतो.  पण खर काय ते फक्त त्यालाच ठाऊक. 

प्रेरणा : श्री महाराज 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...