Skip to main content

जीवन सुगंध - २



जीवन सुगंध - २



आणि हां प्रवास तरी कसा, किती, कुठे, कोणाबरोबर, किती, वाटेत कोण भेटणार, ते  किती काळ बरोबर हे पण माहित नाही. बर एक प्रकारे माहित नाही हे छान आहे.  कारण त्यामुळे जगण्याला एक अर्थ आहे आणि पुढे जगण्याची जिद्द कायम आहे.  पण त्याची दूसरी बाजू ही की जेंव्हा निराशा दुःख अपमान या गोष्टी समोर येतात, तेंव्हा अस वाटत की हे आधीच कळल असत तर कष्टतरी वाचले असते. 
पण मग या सगळ्यात जगण्याचा निश्चीत अर्थ काय,  मार्ग कोणता,  वाटचाल कशी करावी,  या सर्व बाजूंचा थोड़ा स्वार्थी होऊन विचार करावा हे एक उत्तर सापड़तय. स्वार्थ कसा सांगतो. 
त्या आधी या विश्वाच एक कोड खरच कोड आहे की एक सहज अनूभवाव अस काही आहे हे आपण पाहुया. 
ही एक लेखमाला असेल अस म्हटल तर वावग ठरू नये.  या विश्वाच्या निर्मितीच एक कारण जे सांगितल जाते आणि पुराणात सुद्धा लिहिलेल वाचायला मिळत ते हे की, जगननियंत्याला एक सहज पडलेल स्वप्न आहे त्यामुळेच ते भास् आणि सत्य यामधला एक जोड रस्ता आहे. त्याच एक टोक म्हणजे माया आणि दूसर टोक म्हणजे स्वतः नियंता. आता कोण कूठून निघाला यावर तो कूठे पोचणार हे ठरत. बर ही माया भगवंत निर्मित असल्याने त्या टोकाला जाणाऱ्याला या टोकाला ओढते. 

प्रेरणा : श्री महाराज 


Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...