Skip to main content

कवडसा - 21




कवडसा 

(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …२१……


नर्स लगबगीने रूम मधून गेली आणि शीतलच्या डोक्यातून टेंशन काही जाईना. तिला अस बघुन आशाताई रागावल्या आणि शीतलला म्हणाल्या   
तुला टेंशन घ्यायला काय झालय.  तो योगेन्द्र तुझ्या माहितीतला असल्या सारख का करतेस.  अग काय बोलत्ये मी 
शीतल : (अचानक तंद्री भंग झाल्या सारखा) अग तस नाही पण कोणी नाहिये त्याच,  म्हणून काळजी वाटते एवढंच 
आशाताई : ते ठीक आहे.  पण तुझ टेंशन वेगळच दिसतय.  असो मी ज़रा जाऊन येते,  तू ज़रा पड तुला आरामाची गरज आहे 
आशाताई जातात.  शीतल बळे बळेच डोळे मिटण्याचा प्रयत्न करते पण योगेंद्रच्या विचाराने झोप काही येत नसते. तेवढ्यात डॉ साठे स्वतः येतात बरोबर नर्स असतेच आणि शीतलला म्हणतात चला भेटायला 
शीतल : म्हणजे डॉ ते इमरजंसी सगळ  
डॉ : आशाताई निर्धास्तपणे जाव्यात म्हणून (आणि जोरात हसतात)
शीतलला लगेच नर्स आणि वार्डबॉय  मिळून ot मधे हलवतात आत योगेन्द्र नुकताच उठला होता त्याला आणि शीतलला बसत करून डॉ लांब जाऊन उभे राहतात. 
क्रमशः

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...