Skip to main content

कवडसा 14

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  

कहाणी एका संघर्षाची सुरु …१४……




 शीतल बेहोशिच्या त्या अमलात सुप्त मनात कोडाई च्या त्या पहिल्या दिवसात पोचली होती . त्या परिसस्पर्शि मखमली दिवसाची आठवण त्या सुप्तावस्थेत सुद्धा कालच्या इतकी ताजी  होती . जणू सर्व कालच घडलंय.  आणि मन तिच त्या स्वर्गीय अनुभवत गुंग होऊन गेल ……………………………

 पहिल्याच दिवशी रुमाल पडल्या नंतर तो उचलण्या साठी शीतल समर दोघेही एकदम वाकले आणि त्याच्या हाताचा स्पर्श ……. एक सुखद … हवाहवासा तो …शहारा देवून गेला ……. 
तो हाताचा पहिला स्पर्श…… चांदण्यात फिरताना……  माझा …. धरलास……  हात……. , अन…  माझ्या मीची…….  देउदेत  तुज साथ……… तो सोडवाण्याचा नाटकी प्रयत्न……  ती हुरहुर…….   ते काहुर…….  तो……श्वास……  तुझा मालकौंस…….  करी……  या देहाचा हंस………  मी धीर………  तू…….  किती अधीर………  तो सुखानुभव हवा हवासा आलम…….  ती तगमग तो स्पर्शानुभव…… पुन्हा पुन्हा ते मिटलेल्या पाकळ्याचे उमलण ……. त्या तप्ततेचा तो अनुभव……  मी तृषार्त अन तू रे …… मेघ बरसत… निजलेल्या गावातून … मुरली अन पावाखूण … बासरी मी श्वासा… तू … न … काढी …. रे……  रस…….  सूर…….  नवे… आले…………. मी ……. एकटीच … तुझिया त्या स्पर्शातच ……. राहू….  देत……  भासातच… जागवू नको …. मज……  कधीच …… दूर…  दिवे… कळ…  लावे ……… वाटते….  हे ,, हे …. सर्व हवे…. भासे …  हे….  जगची….  नवे…. श्वास….  ….   तुझे… दे…  हळवे…. शीतल मी झाले समर …. अतृप्ती…  तृप्ती….फिरूनी अतृप्ती …. हाची …   बहर …… रोमांचित हे शरीर ……… अधर तुझे हे अधीर …… जणू मी रे कागद हा …. शाई साठी … अधीर हा …. थेंब थेंब टिपतच हा……  अन……  तरीही….  तृषार्त … 

कधीही न संपावेसे  वाटणारे ते क्षण ………… आठवून प्रत्येक वेळी नवीन तृष्णा जागवतात. 

क्रमशः 
 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...