Skip to main content

१८



१८


आई : का अग सकाळी सकाळी डोक धरून बसल्येस
तनु : अग त्या १८ न.  ने वैताग आणलाय
आई : तू कधी गेलीस. 
तनु : कुठे. 
आई : अग १८ न.  च्या बस ने आणि कधी गेलीस सकाळ पासून तर घरातच   आहेस आणि काल संध्याकाळी आल्या पासून कुठेच गेली नाहीयेस 
तनु : अग बस नाही ग त्या १८ व्या कादंबरीने
आई : अश्या  नावाची कादंबरी आहे ती पण मराठीत कि इंग्लिश
तनु : अग कादंबरी नाही १८ नावाची
आई : तू नक्की ठरव काय बोलायचं ते
तनु : अग १८ व पान कादंबरीच वाचल
आई : आणि डोक दुखायला लागल
तनु : आई आता तू अजून वैताग नको देऊस. तो १८ न. चा बाम दे जरा
आई : तनु ……
तनु : सॉरी  म्हणजे माझ डोक डोकं दुखतंय
आई : मग १९ व पान वाच बर वाटेल
तनु : अग तो लेखक आहे ना तो पार्ट  बाय पार्ट लिहितोय आणि आज १८ वा भागच टाकलाय त्याने.
आई : टाकलाय अग काय हि भाषा तुझी
तनु : अग हि whatsup ची भाषा आहे तुला नाही कळणार
आई : १८च का टाकला त्याने आणि कुठे टाकलाय आणि तो तू का झेलायला गेली होतीस.
तनु : अग आई त्याने गूगल वर पोस्ट  केल्ये कादंबरी त्याचा १८ व पान आज पोस्ट  केलंय  ते वाचून डोक दुखतंय
आई : बघू तुझा तो १८ वा भाग
तनु : नको माझ दुखतंय ते पुरे .
आई : बर काही करू का खायला चहा वगैरे
तनु : तो १८ न, चा चहा कर
आई : हद्द झाली तुझी आता , अहो बघा तुमच्या लाडक्या लेकीला १८ न, च भूत बाधलय.
तनु : बाबा…। 
बाबा : बोल बबडे,    कशी आहेस काय प्रोब्लेम आहे तुला . आणि तीच जर डोक दुखतंय तर तू अजून तिला का त्रास देत्येस.
आई : घ्या तुमच्या बाप लेकांच्यात मी कशाला बोलू. घाला काही गोंधळ मी जाते मला काम आहेत. (तनुकडे बघून ) घाला गळ्यात गळे  बाप लेक मी चाल्ले  .
तनु : बाबा माझ डोक दुखतंय
बाबा : मी चेपून देऊ का .
आई : वा कधी इतक्या वर्षात माझ नाही चेपलत .
बाबा : तू काम करणार  होतीस ना . मग वॉच  का ठेवतेस

तेवढ्यात whatsup  रिंग टोन वाजतो आणि तनु  १९ व्या पानाची लिंक बघते आणि खुश होते
















Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...