Skip to main content

कवडसा - 20



कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …२०……



डॉ गेले आणि तेवढ्यात आशाताई आल्या. 
आशाताई :  अग डॉ राउंड ला गेलेत म्हणे. 
शीतल :  ( त्याना थांबवून म्हणाली)  आत्ताच येऊन गेलेत मला एक रूटीन चेकिंग साठी परत OT  मधे नेतील थोड्या।वेळाने
अशाताई : ठीक आहे तूला भूक लागली असेल ना सूप घेशील का आताच अवि देऊन गेला
शीतल : कधी आला होता , मग मला का नाही उठवलस
अशाताई : अग तू झोपली  होतीस आणि तोहि म्हणाला ताईला झोपू दे
शीतल :ओके मग ठीक आहे.  पण  आता परत आला तर मला उठव नक्की
 
 तेवढ्यात डॉ येतात अशाताईना सांगतात मी शीतल ला जरा चेक अप साठी नेतोय अर्धा तास लागेल अस म्हणून शीतलला म्हणतात चला मी तयारी केलये सर्व आणि सूचक हसतात
तिकडे OT  मधे आधीच योगेन्द्र ला शिफ्ट केलेल असत इकडे शीतल योगेंद्राच्या भेटीची आतूरतेने वाट बघत असते इटक्यात नर्स येऊन सांगून जाते की सध्या शीतलला शिफ्ट करणार नाही.  अशाताई विचारतात काग. नर्स सांगते,  त्या योगेन्द्रची  तब्येत अचानक क्रिटिकल झाली शिफ्ट केल्या नंतर . शीतल खडबडून जागी होते आणि नर्सला विचारते कोण योगेन्द्रची.   आशाताई थोड्या चपापतात,  पण  काही बोलत नाहीत. नर्स फक्त हो म्हणते आणि निघुन जाते
शीतल टेंशन मधे पाहुन त्या विचारतात  की.  अग तू का एवढा विचार करतेस 
शीतल : अग  तस नाही डॉ आता आले होते तेंव्हा सांगत होते की त्याच्या घरचे काही डिटेल् माहीत नाहीत म्हणून टेंशन बाकी काही नाही.
अशाताई फक्त होकारार्थी मान हालवतात. 

क्रमशः 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...