Skip to main content

विचार १



विचार १


कधी कधी एखाद्याच् रागावण आपल्याला भावत , राग येत नाही त्याच्या बोलण्याचा,  जर ते निर्हेतुक प्रामाणिक आणि सच्च्या माणसाकडून असेल तर. कारण त्याच्या बोलण्यात राग कमी प्रेम जास्त चिड़ण कमी आणि माया जास्त असते.
अश्या वेळी त्याच चिडण खर तर भावालेल असत आपल्याला. किंबहुना त्याच्या रागावण्यात एक आपुलकि दडलेली असते. त्याच ते रागावण आपण मनोमन मान्य केलेल असत. एरवी आपण कुणाच्या बापाला पण भाव देत नसू पण ती व्यक्ति आपल्याला रागावते हे मनात कुठेतरी आपण स्विकारलेल असत .
हे तेंव्हाच शक्य असत जेंव्हा ती व्यक्ति प्रामाणिक सच्च्या दिलाची निरलस आणि सदाचारी असते. जेंव्हा त्याचा हेतु साफ निःसंशय तळमळीचा आणि कोणत्याही गैरहेतुशिवाय असतो.
आणि अश्याच व्यक्तीचा आपण आदर राखतो त्याच्या चिडण्याला संमानपूर्वक स्विकारतो .

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...