Skip to main content

जीवन


जीवन 


अथांग समुद्र मनाचा पसरुन वाट धूक्यातून शोधे कोणी
निळ्या निळ्या या जळा मधूनिया खोली त्याची शोधे कोणी 
कूठे निवारा 
कू
ठे किनारा 
कू
ठे कवडसा शोधे कोणी
कू
णा इथे का सूख मिळते   उत्तर शोधून पाहे कोणी 
उगा जीवा का त्रागा कोणा का नच रस्ता सापडतो मग
कू
णी उगीच हां विचार करतो साथ लाभली का न पुरेशी 
कू
णी कधी हे जाणून घेण्या प्रश्न विचारी मनास आपूल्या
समुद्र तरी तो 
कू
ठे 
कू
णाला उत्तर देण्या हाती येतो 
उरे काही का नसे शेवटी हे नच कोणा कळते कधीही 
तरी पुन्हा ती भटकंती रे करसी मिळण्या उत्तर केवळ 
कोणा वाटे मज का साथी नसे भेटला आयुष्याचा
कोणा वाटे असे भेटला पण का सोडूनि गेला लवकर 
कू
णी शोधतो अनेक साथी वाटे त्याने उत्तर मिळते
कू
णी फिरे मग दारोदरि भटकंती ती प्रश्ना पायी 
असे 
कू
णाला ठाऊक उत्तर याचे ते या वाटे सूखीवर
पण मग त्याना असे वाटते उत्तर नसते तर किती गम्मत 
कू
णी मानतो की जग मिथ्या 
कू
णी म्हणे हे आहे सर्वची
कू
णी अडकले सगुण नी निर्गुण या चर्चेच्या फेऱ्यामध्ये 
एकच आहे याचे उत्तर 
कू
णी एक ना सुखी  जगती रे
उत्तर शोधून जन्म कशाला वाया जाऊ देतो तू रे  
जग ज़ग हे उत्तम जैसेे तैसे राहुदे  रे तू पण
सोड जीर्ण ती शाल शरीरि देसी फेकून कर्म उरे मग 
कोण तुझा तो होता तोवर राही तुज पाशी हां योगच 
असे किती रे देह सोडिले उत्तर याचे शोध काधितरी 
मग तू उन्नत होसी जन्मी तुला न काही करणे शेवट

कवी : प्रसन्न आठवले 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...