Skip to main content

कवडसा - 25





कवडसा 

(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , 
तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …२५


तर तिकडे योगेंद्रला रूम मध्ये शिफ्ट केल तो हि काही वेगळ्या मनस्थितीत नसावा त्याच्या मनाचा थांग कसा काढावा प्रयत्न करूयात  

अथांग हां मज लाभे किनारा
तरीही न लाटा स्पर्शी किनारा
हे आज पण काय झाले कळेना
लाटा कशा शोधति त्या किनारा


धुक्याचीच ही वाट आहेच माझी
कधीही न मज लाभला रे निवारा
तरीही मना वाटले ना कधीही
घेऊ कधी कोणताही सहारा


मला ना कुणा बोलण्या वाटले
अन कधी ना कुणा पाहू हे साठले
कुणाचाही मी बंदी नव्हतो कधीही
तरी का तुला भेटणे साधले


वसे आज हे पंचरंगी धुके जे 
तुझ्या पाहिले भाव मी लोचनी 
तुला भेटण्या का मी आलो कळेना
नसे पाहिले दृश्य मी जे न स्वप्नी


अश्या विचित्र भाव विश्वात असलेल्या दोघाना एका विचित्र मनस्थितीतून जाव लागत होत आणि त्याला त्या दोघांचीही विशिष्ट परिस्थिती कारणीभूत होती. शीतल बद्दल आपण  बरच काही जाणलंय पण योगेंद्र आपल्याला खूप नवीन आहे विशेषता त्याच्या मनाचा थांगपत्ता अजून आपल्याला लागलेला नाही. बघुया पुढील भागात. 

क्रमशः  






Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...