Skip to main content

Posts

ऑपरेशन सिंदूर ४

India's Military and Political achievements of Operation Sindur 2025.  Pls understand one thing, Its apparantly clear that USA n china are playing with us. Both don't want india to grow. India is poised to take 3rd position very fast and both are very much confident of this. USA which is economically destabilized and in shocks, is going out of world superpower race. All that Trump is doing, is to being back old legacy of The America, back on track.  The world knows, till the Modiji makes any mistake, India will surely climb to 3rd position by 2028, as per world bank reports. This is about economic front. They want Modiji to commit a mistake. Modiji, till date have not done a single mistake in any subject or matter. Modiji is purposely moving very slow, in all his actions. Because he wants to know, who are the real players behind.  Turkey was till date lonely supporter of Pak in this entire period. Through IMF USA has shown their true colour. Due to the fact that, they a...
Recent posts

ऑपरेशन सिंदूर ३

रणनीती, युक्ती आणि मोदी, Try and understand !!  सर्वात प्रथम  मला सुद्धा घरी आपल्यावर ही बातमी समजली. मग शांत बसून विचार केला, त्यावेळी जे सर्व लक्षात आलं, ते खाली मांडतो. पटल्यास पुढे पाठवा.  एक लक्षात घ्या की सध्यासाठी मिलिटरी ऍक्शन थांबवण्यात आलेली आहे. त्यासाठी विनंती पाकिस्तानी पंतप्रधान यांनी अमेरिकेच्या माध्यमातून केली. पाकच्या संसदेत त्यांनी केलेल्या भाषणात भारताची मिलिटरी पॉवर, संपूर्ण जगत भारताच्या बाजूने असल्याची गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली आहे. क्लिप कॉमेंट मधे पोस्ट केली आहे.  दुसरी गोष्ट, अत्यंत दर्पोक्तीपूर्ण भाषा आणि कृती करणाऱ्या पाकला फक्त 2 दिवसात वठणीवर आणून, गुडघ्यावर आणून उभं केलं आहे. सध्या फक्त मिलिटरी ऍक्शन थांबली आहे. पण या युद्धाबंधीच्या अटी आणि शर्ती काय असतील, हे आता भारत ठरवणार.  इथेच खरी रणनीती आणि इतिहासाची पुनरावृत्ती न होण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वावर आहे. त्याबाबत मोदी खूप सक्षम, कणखर व दृष्टे आहेत आणि तितकेच बुद्धिमान  सुद्धा आहेत, यात शंका नाही. इथे एकच उदाहरण देतो, 370 रद्दबादल करताना, त्याला सर्व बाजूंनी कायमस्वरूप...

ऑपरेशन सिंदूर २

रणनीती, युक्ती आणि मोदी, Try and understand !!  सर्वात प्रथम  मला सुद्धा घरी आपल्यावर ही बातमी समजली. मग शांत बसून विचार केला, त्यावेळी जे सर्व लक्षात आलं, ते खाली मांडतो. पटल्यास पुढे पाठवा.  एक लक्षात घ्या की सध्यासाठी मिलिटरी ऍक्शन थांबवण्यात आलेली आहे. त्यासाठी विनंती पाकिस्तानी पंतप्रधान यांनी अमेरिकेच्या माध्यमातून केली. पाकच्या संसदेत त्यांनी केलेल्या भाषणात भारताची मिलिटरी पॉवर, संपूर्ण जगत भारताच्या बाजूने असल्याची गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली आहे. क्लिप कॉमेंट मधे पोस्ट केली आहे.  दुसरी गोष्ट, अत्यंत दर्पोक्तीपूर्ण भाषा आणि कृती करणाऱ्या पाकला फक्त 2 दिवसात वठणीवर आणून, गुडघ्यावर आणून उभं केलं आहे. सध्या फक्त मिलिटरी ऍक्शन थांबली आहे. पण या युद्धाबंधीच्या अटी आणि शर्ती काय असतील, हे आता भारत ठरवणार.  इथेच खरी रणनीती आणि इतिहासाची पुनरावृत्ती न होण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वावर आहे. त्याबाबत मोदी खूप सक्षम, कणखर व दृष्टे आहेत आणि तितकेच बुद्धिमान  सुद्धा आहेत, यात शंका नाही. इथे एकच उदाहरण देतो, 370 रद्दबादल करताना, त्याला सर्व बाजूंनी कायमस्वरूप...

ऑपरेशन सिंदूर १

दोन दिवसात गुढग्यावर आणले. भारताची शक्ती !!  गेल्या दोन दिवसातील प्रत्यक्ष युद्धाची नुसती चाहूल लागताच आणि भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तराने पाकचं अर्ध कंबरडं मोडल्याचं पहायला मिळत आहे. पण त्यामागे प्रचंड शांत, संयत भारतीय पंतप्रधान मोदींनी, गेल्या दोन दिवसात ज्या प्रकारे शक्ती, युक्ती आणि धडाका चालवला आहे, त्यावरून त्या चेहऱ्यामागे किती गंभीर, गूढ, प्रखर तेज, प्रचंड बुद्धिमत्ता पण तितकाच शांत मेंदू असलेलं व्यक्तित्व लपलेलं आहे, याचा प्रत्यय सुद्धा आता जग घेत आहे. जगातील सर्वात शक्तिमान, बुद्धिमान आणि संयत राजकीय नेतृत्व आज जर कोण असेल तर, ते फक्त आणि फक्त नरेंद्र दामोदरदास मोदी, या मानवी देहातील अद्वितीय व्यक्तीत पहायला मिळेल.  अकरा वर्ष त्या माणसाने इतका संयम ठेवला, तो का ठेवला आणि भारताला आर्थिक, राजकीय, विदेशी, संरक्षण व्यवस्था, या सर्वच क्षेत्रात अशा उंचीवर का नेऊन ठेवलय, याचं उत्तर सध्या गेल्या दोन दिवसात मिळालं असं मी छातीठोकपणे सांगू शकतो. आमच्या पाठिंब्याची, मतांची किंमत या दोनच दिवसात पूर्ण वसूल झाली. बाकी जे मिळालं ते बोनस समजू. अत्यंत शांतपणे मोदीजी आपल्या लक्ष्याच...

आनंद !!

आनंद !!  आपणची आपणास मारिले अन् हे दिव्य तेज पाहिले टाकियली सर्व कर्मे उधळून नामांकुराच्या रोपट्याने  इतकेच करणे राहिले आता की साक्षीभूत प्रभू स्वये  पाहतो नीज रुपास सर्वत्र तैसे आता जाहले आहे  जाणावे काय, कशासाठी कारण ज्यासी जाणावे तो नित्य उभा दिसे पाहताना म्हणून निश्चिंत मीही जाहलो हा मी म्हणजे नव्हे अहम  नव्हे हा भूचाही प्रांत कोणी पाहताना वैकुंठ पतीसी  दिसतो मीच मला क्षणोक्षणी गोकुळ अयोध्या अन् पंढरी काय पहावी वेगळी होवोनी पाहता नीज हृदयी आत्मनी तीच क्षेत्रे दिसती त्रिभुवनी ©® कवी: प्रसन्न आठवले  9049353809 9960762179 २३/०१/२०२५

कालाय तस्मै नमः ३

कालाय तस्मै नमः ३ ©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.   ९. या सर्वात ईश्वराने दिलेली सर्वोच्च देणगी म्हणजे मन. कारण हे मनच माणसाला त्याच्यातील प्राणी या संकल्पने पासून वेगळं करतं. हे मन माणसाला , त्या उच्च कार्यासाठी विचार प्रवृत्त, सक्षम आणि साधक बनवतं. १०. याच मनात देहाशी तादात्म्य पावणारी भावोत्कट वृत्ती, भौतिकता आणि देहापासून परावृत्त होऊन देवापर्यंत जाण्याची साधू वृत्ती मिळवून देते. त्यासाठी या मनाला चिंतनासाठी प्रवृत्त करावं लागतं.  ११. म्हणजेच प्रवृत, आवृत्त, परावृत्त अशा वृत्तीच्या सर्व अवस्था याच मनाच्या माध्यमातून आत्मा साधू शकतो. त्यातच भगवंतांनी स्वतः, आपलं अस्तित्व सांगताना म्हटलं आहे की, इंद्रियांमधे मी मन आहे.  १२. जरी आपण या देहाला संगणक किंवा भ्रमणध्वनी स्वरूप मानलं, तरीही या उपकरणांमध्ये नसलेली, self realisation and self upgradation ची किमया आणि गुणवत्ता, या मन असलेल्या देहात विधात्याने भरून ठेवली आहे.  १३. याच गुणवत्तेला ओळखून, तिला तावून, सुलाखून पुढील मार्गासाठी घेऊन जाणं, हीच प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक जन्माची इतिकर्तव्यता आहे....

कालाय तस्मै नमः २

कालाय तस्मै नमः २ ©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.  मागील लेखातील एक एक उदाहरण पुढे नेऊ. गोलाकार संरचना काळाची सुद्धा असणार, हे आपण सोदाहरण मागील लेखात जाणलं. मुळात या विश्वातील किंवा आपल्या सूर्य मंडळातील सर्व ग्रह वर्तुळाकारच आहेत. कोणत्याही ग्रहाबद्दल कोणतीही शंका किंवा विपरीत माहिती किंवा पुरावा नाही. या गोल आकाराचं इतकं महत्व किंवा मांडणी मी करत आहे कारण, जर काही विशिष्ट कालावधीत कोणत्याही गोष्टीची, गणितीय सूत्राने पुनरावृत्ती घडवायची असेल तर, गोलाकार रचना हेच एकमेव उत्तम परिमाण आहे.  याचा अजून एक अर्थ असा निघतो की, विधाता किंवा नियंता हा किती मोठा गणितज्ञ, खगोलशास्त्री, वैज्ञानिक, तत्ववेत्ता आणि सर्वज्ञ असला पाहिजे. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, सर्वकाही वर्तुळाकार रचनेत मांडणारा निर्माता, काळ निर्मिती करताना काही चूक करेल हे संभवत नाही. म्हणजेच काळाची रचना सुद्धा वर्तुळाकार आहे, हा निष्कर्ष आपण काढू शकतो.  पण जितकं आकर्षण, कुतूहल, गूढ, उत्सुकता काळ या एका शब्दाबद्दल आहे, तितके क्वचितच कोणत्या शब्दाबद्दल असेल. अर्थात यालाच जोडून येणारा दुसरा भाग म्...